सत्यशोधक समाजा’ ला आज १५० शे वर्ष पूर्ण झाली. 

संपादक : –  मल्लिका जयश्री सिद्धार्थ सावित्री बाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी आपण परिचित आहोतच. त्यांनीच सुरु केलेल्या ‘सत्यशोधक समाजा’ ला आज १५० […]

दक्षिण भारतातील जातीअंताच्या चळवळीतील एक मुख्य नाव म्हणजे पेरियार अर्थात इरोड वेंकट नायकर रामसामी

दक्षिण भारतातील जातीअंताच्या चळवळीतील एक मुख्य नाव म्हणजे पेरियार अर्थात इरोड वेंकट नायकर रामसामी. ज्यांना लोकांनी थानथाई (पिता) पेरियार (थोर व्यक्ती) या नावाने गौरवले, त्यांची […]

अनुसूचीत जाती आणि नवबौद्धांसाठी तालुका स्तरावर १०० निवासी शाळा सुरू करणे’ ही एक योजना आहे.

महाराष्ट्र सरकारने अनुसूचीत जाती आणि जमातींसाठी राबवलेल्या योजनांपैकी ‘अनुसूचीत जाती आणि नवबौद्धांसाठी तालुका स्तरावर १०० निवासी शाळा सुरू करणे’ ही एक योजना आहे. आर्थिक परिस्तिथीमुळे […]

केरळमध्ये उन्नी अप्पम तयार करण्यासाठी सबरीमाला टेंडर जिंकल्याबद्दल दलित व्यक्तीला मारहाण आणि

ट्रॅव्हनकोर देवसवम बोर्डच्या ‘उन्नी अप्पम’ बनवण्याची निविदा एका दलित माणसाने जिंकली म्हणून त्याला मारून, जातीयवाचक शिव्या देऊन त्याचा दोन जणांनी छळ केला. जोपर्यंत उच्च वर्णीय […]

मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात एका दलित तरुणाची हत्या. ८ आरोपींना अटक.

मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात एका दलित तरुणाची हत्या. ८ आरोपींना अटक. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील भयानक प्रकार. पूर्वीच्या वैरातून एका दलित तरुणाला अमानुष प्रकारे मारहाण करून त्याची […]

मोतीहारी मध्ये पंचायत समिती सदस्याच्या पतीची भर रस्त्यात हत्या…

मोतीहारी मध्ये पंचायत समिती सदस्याच्या पतीची भर रस्त्यात हत्या. बिहारच्या मोतीहारी मधील आदापूर ठाणे परिसरातील घटना. भर रस्त्यात गोळी मारून हत्या करून मारेकरी पळून गेले. […]

चंद्रयान-३ मुळे भारताने खरोखरंच इतिहास रचला आहे…..पण

चंद्रयान-३ मुळे भारताने खरोखरंच इतिहास रचला आहे. १४ जुलैला चंद्रयानने आकाशात झेप घेतली आणि २३ ऑगस्टला ६.०४ हे यान चंद्रावर पोहोचले. आता पर्यंत ज्या ज्या […]

तमिळनाडूमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दलिताने बनवलेलं जेवण खाण्यास दिला नकार.

तमिळनाडूमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दलिताने बनवलेलं जेवण खाण्यास दिला नकार. तमिळनाडूतील करूर जिल्ह्यातील घटना. वेलन चेट्टियार पंचायत युनियन शाळेेतील प्राथमिक शाळेेच्या विद्यार्थ्यांनी दलित महिलेने बनवलेला […]

काही गोष्टींना फक्त विरोध करून चालत नाही, त्यांना मूळापासून नष्ट केलं पाहिजे

‘काही गोष्टींना फक्त विरोध करून चालत नाही, त्यांना मूळापासून नष्ट केलं पाहिजे. मलेरिया, डेंग्यू आणि कोरोनाला फक्त विरोध करून काहीच उपयोग नाही. या आजारांना मूळापासून […]

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले.

असं म्हणतात ज्ञान वाटल्याने वाढतं. पण दीडशे- दोनशे वर्षांपूर्वी हे वाक्य काहीसं असं असावं : ‘ज्ञान काही जातीच्या पुरुषांना वाटल्यानेच वाढतं’. कारण तेव्हा शिक्षण घेण्याचा […]