दक्षिण भारतातील जातीअंताच्या चळवळीतील एक मुख्य नाव म्हणजे पेरियार अर्थात इरोड वेंकट नायकर रामसामी. ज्यांना लोकांनी थानथाई (पिता) पेरियार (थोर व्यक्ती) या नावाने गौरवले, त्यांची आज जयंती. तामिळनाडूत स्वाभिमान चळवळ आणि द्रविड संघटना सुरु करून अस्पृश्य आणि पीडितांना सामान हक्क आणि न्याय मिळवून देणाऱ्या पेरियार ज्यांना ‘द्रविड चळवळी’ चे जनक म्हणून ही ओळखले जाते, त्यांच्याबद्दल […]
लेखक: Dalit times Marathi
अनुसूचीत जाती आणि नवबौद्धांसाठी तालुका स्तरावर १०० निवासी शाळा सुरू करणे’ ही एक योजना आहे.
महाराष्ट्र सरकारने अनुसूचीत जाती आणि जमातींसाठी राबवलेल्या योजनांपैकी ‘अनुसूचीत जाती आणि नवबौद्धांसाठी तालुका स्तरावर १०० निवासी शाळा सुरू करणे’ ही एक योजना आहे. आर्थिक परिस्तिथीमुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला-मुलींना त्यांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा लाभ मिळत नाही. या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय करण्यासाठी शासनाने एक तालुकास्तरीय निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला […]
केरळमध्ये उन्नी अप्पम तयार करण्यासाठी सबरीमाला टेंडर जिंकल्याबद्दल दलित व्यक्तीला मारहाण आणि
ट्रॅव्हनकोर देवसवम बोर्डच्या ‘उन्नी अप्पम’ बनवण्याची निविदा एका दलित माणसाने जिंकली म्हणून त्याला मारून, जातीयवाचक शिव्या देऊन त्याचा दोन जणांनी छळ केला. जोपर्यंत उच्च वर्णीय पृथ्वीवरून नष्ट होत नाहीत तोपर्यंत या निविदामध्ये अस्पृश्यांनी भाग घ्यायचा नाही, असे म्हणत त्यांनी त्याला मारलं. सुबी (४३ वर्ष) हा थेरीक्कावीला इथला रहिवाशी असून त्याने ट्रॅव्हनकोर देवसवम बोर्डच्या ‘उन्नी अप्पम’ […]
मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात एका दलित तरुणाची हत्या. ८ आरोपींना अटक.
मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात एका दलित तरुणाची हत्या. ८ आरोपींना अटक. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील भयानक प्रकार. पूर्वीच्या वैरातून एका दलित तरुणाला अमानुष प्रकारे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी आईला नग्न केले होते, असा आरोप तरुणाच्या बहिणीने केला आहे. “मृत तरुणाचे नाव नितीन अहिरवार (लालू) असे असून तो १८ ते २० वयोगटातील होता. सागर […]
मोतीहारी मध्ये पंचायत समिती सदस्याच्या पतीची भर रस्त्यात हत्या…
मोतीहारी मध्ये पंचायत समिती सदस्याच्या पतीची भर रस्त्यात हत्या. बिहारच्या मोतीहारी मधील आदापूर ठाणे परिसरातील घटना. भर रस्त्यात गोळी मारून हत्या करून मारेकरी पळून गेले. आदापूर ठाणेच्या पंचायत समितीच्या सदस्या, सुनीता देवी यांचे पती बच्चा पासवान हे मूळ श्यामपूर गावचे राहणारे आहेत. ६ सप्टेंबर, बुधवारी बच्चा पासवान नेहमीप्रमाणे नहर रोड येथे प्रभातफेरीसाठी गेले असताना मोटारसायकल […]
चंद्रयान-३ मुळे भारताने खरोखरंच इतिहास रचला आहे…..पण
चंद्रयान-३ मुळे भारताने खरोखरंच इतिहास रचला आहे. १४ जुलैला चंद्रयानने आकाशात झेप घेतली आणि २३ ऑगस्टला ६.०४ हे यान चंद्रावर पोहोचले. आता पर्यंत ज्या ज्या राष्ट्रांना चंद्रावर जाण्यासाठी यश आला ते कधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचू नाही शकले. पण भारताने ते शक्य करून दाखवला आहे. ” चंद्रयान-३ चे बजेट अवघं ६०० करोड असून एखाद्या अंतराळावरच्या […]
तमिळनाडूमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दलिताने बनवलेलं जेवण खाण्यास दिला नकार.
तमिळनाडूमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दलिताने बनवलेलं जेवण खाण्यास दिला नकार. तमिळनाडूतील करूर जिल्ह्यातील घटना. वेलन चेट्टियार पंचायत युनियन शाळेेतील प्राथमिक शाळेेच्या विद्यार्थ्यांनी दलित महिलेने बनवलेला नाश्ता खायला नकार दिला. मुख्यमंत्री ब्रेकफास्त योजनेतरफे मोफत जेवण बनवून शाळेत वाटण्यात आले. मात्र ३० पैकी १५ विद्यार्थ्यांनी ते जेवण खाण्यास नाही म्हटले. सुमती या अरुणथियार समाजातील असून त्यांनी ते […]
काही गोष्टींना फक्त विरोध करून चालत नाही, त्यांना मूळापासून नष्ट केलं पाहिजे
‘काही गोष्टींना फक्त विरोध करून चालत नाही, त्यांना मूळापासून नष्ट केलं पाहिजे. मलेरिया, डेंग्यू आणि कोरोनाला फक्त विरोध करून काहीच उपयोग नाही. या आजारांना मूळापासून नष्ट केलेच पाहिजे आणि सनातन धर्माला ही.’ द्रविड मुन्नेत्र कळघम् पार्टीच्या उधयनिधी स्टॅलिन यांच्या तमिळ नाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अंड आर्टिस्ट्स असोसिएशनमधल्या या वक्तव्याने राजकीय विश्वात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. […]
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले.
असं म्हणतात ज्ञान वाटल्याने वाढतं. पण दीडशे- दोनशे वर्षांपूर्वी हे वाक्य काहीसं असं असावं : ‘ज्ञान काही जातीच्या पुरुषांना वाटल्यानेच वाढतं’. कारण तेव्हा शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त सवर्ण पुरुषांनाच होता. नंतर इंग्रज आले आणि त्यांनी मिशनरी शाळांद्वारे शिक्षण सर्वांसाठीच खुलं केलं. पण फार कमी लोक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवत. कारण काय तर धर्मांतराची भीती […]
प्रकाश आंबेडकरांना INDIA आघाडीत सामील न करून घेण्यामागचं खरं कारण काय ?
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ह्यांनी इच्छा व्यक्त केली असून सुध्दा त्यांना विरोधी इंडिया आघाडीत सामील केलं गेलं नाही. आंबेडकरांनी २०१९ च्या लोक सभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला विचारणा केली होती पण अजून देखील काँग्रेस कडून काही निमंत्रण आलेलं नाही. आम्हाला सुद्धा इंडिया आघाडीचं घटक होऊन भाजपशी लढायला आवडेल अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी […]